शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 22:58 IST

Himanta Biswa Sarma News: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यात मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून, आता हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यात मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून, आता हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. गौरव गोगोई हे १५ दिवस पाकिस्तानमध्ये राहिले, तसेच त्यांनी तिथे असं काही केलं, ज्याचा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला फायदा झाला, असा आरोपही सरमा यांनी केला. मात्र गौरव गोगोई यांनी हिमंता बिसवा सरमा यांच्या आरोपांना कुठलंही उत्तर दिलेलं नाही.

आज गुवाहाटी येथे लोकसेवा भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हिमंता बिसवा सरमा म्हणाले की, गौरव गोगोई पाकिस्तानमध्ये गेले होते याबाबत आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यांच्या पाकिस्तानमधील येण्याजाण्याची नोंद अटारी सीमेवर आहे. गौरव गोगोई हे सुमारे १५ दिवस इस्लामाबादमध्ये थांबले होते. सुरुवातीचे सात दिवस त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती. मात्र नंतर ती भारतात परतली. मात्र गौरव गोगोई तिथेच थांबले.

हिमंता बिसवा सरमा पुढे म्हणाले की, गौरव गोगोई यांनी केलेल्या काही कामामुळे पाकिस्तानच्या लष्कराला अप्रत्यक्षपणे मदत मिळू शकते. दरम्यान, गौरव गोगोई हे भारतात परलते तेव्हा सुमारे ९० तरुण तरुणींना त्यांनी पाकिस्तानच्या दूतावासामध्ये नेले. यामधील अनेक जणांना आपण पाकिस्तानच्या दूतावासात जात आहोत, हेही सांगण्यात आले नव्हते, ही खरोखर चिंतेची बाब आहे, असेही सरमा म्हणाले.  

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस