शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 17:28 IST

राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे. 

ठळक मुद्देलडाखच्या गलवान खोऱ्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून सीमेवरील तणाव अधिक वाढला आहे. संपूर्ण देश एक होऊन, भारतीय सैन्याबरोबर आणि सरकारबरोबर उभा आहे - राहुल गांधीमहत्वाचे म्हणजे, एका नव्हे, तर तीन ठिकाणी चीनने आपला भूभाग बळकावला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीन मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधाला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून सीमेवरील तणाव अधिक वाढला आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत, पंतप्रधानांनी न घाबरता खरे सांगावे, की चीनने जमीन घेतली आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत. अशा स्थितीत संपूर्ण देश आपल्यासोबत आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे. 

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे, की “संपूर्ण देश एक होऊन, भारतीय सैन्याबरोबर आणि सरकारबरोबर उभा आहे. मात्र एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान म्हणाले होते, की भारताची एक इंच जमीनही कुणी घेतलेली नाही. कोणीही भारताच्या हद्दीत आलेले नही. मात्र, उपग्रहांनी काढलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे, लडाखमधील लोक सांगत आहेत. एवढेच नाही, तर लष्कारातील निवृत्त जनरलही सांगत आहेत, की चीनने आपला भूभाग घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, एका नव्हे, तर तीन ठिकाणी चीनने आपला भूभाग बळकावला आहे." 

"पंतप्रधनजी आपल्याला खरे सांगावेच लागेल, घाबरण्याची आश्यकता नाही. जर आपण म्हणालात, की चीनने जमीन घेतली नाही आणि ती घेतलेली असेल, तर चीनचा फायदा होईल. आपल्याला त्यांच्याविरोधात एकत्र लढायचे आहे. त्यांना उचलून बाहेर फेकायचे आहे." असेही राहुल गांधी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

याच व्हिडिओमध्ये, “आपल्या वीर जवानांना शस्त्राशिवाय सीमेवर का पाठवण्यात आले आणि कुणी पाठवले?,” असा प्रश्नही राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

...तर इतर रेजिमेंटचे जवान सीमेवर तंबाखू मळत होते का?; मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेनाचा हल्लाबोल

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनRahul Gandhiराहुल गांधीladakhलडाखNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस