शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

"देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:23 IST

Bhagwant Mann : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधीलपाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. जेणेकरून राजस्थानमध्ये सैन्याच्या गरजा पूर्ण करता येतील.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हवाल्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राजस्थान सरकारने पंजाबच्या कोट्यामधून जास्त पाणी मागितलं आहे, कारण राजस्थान सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे.

सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी सोडलं - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो तेव्हा पंजाब कधीही मागे राहत नाही.  फक्त पाणीच नाही तर पंजाब राष्ट्रीय हितासाठी आपलं रक्तही सांडू शकतो. सैन्यातील जवानांच्या गरजा लक्षात घेऊन मी राजस्थानला तात्काळ अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

४,५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी

हरियाणा सरकारने उष्णतेमुळे ४,५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती. यावर पंजाब सरकारने म्हटलं होतं की, हरियाणाने आधीच आपल्या कोट्याचं पाणी घेतलं आहे. पंजाब सरकारने हरियाणाला एक थेंबही अतिरिक्त पाणी देण्यास नकार दिला होता.

हा वाद इतका गंभीर झाला की, भाखरा नांगल येथे पंजाब पोलिसांना तैनात करण्यात आले. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर काही दिवसांपूर्वी भाखरा नांगल बोर्डाची बैठक झाली. पंजाब सरकारच्या अनिच्छेला न जुमानता बोर्ड बैठकीत हरियाणाला ४५०० क्युसेक अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबRajasthanराजस्थानWaterपाणीIndian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर