शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:23 IST

Bhagwant Mann : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधीलपाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. जेणेकरून राजस्थानमध्ये सैन्याच्या गरजा पूर्ण करता येतील.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हवाल्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राजस्थान सरकारने पंजाबच्या कोट्यामधून जास्त पाणी मागितलं आहे, कारण राजस्थान सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे.

सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी सोडलं - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो तेव्हा पंजाब कधीही मागे राहत नाही.  फक्त पाणीच नाही तर पंजाब राष्ट्रीय हितासाठी आपलं रक्तही सांडू शकतो. सैन्यातील जवानांच्या गरजा लक्षात घेऊन राजस्थानला तात्काळ अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

४,५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी

हरियाणा सरकारने उष्णतेमुळे ४,५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती. यावर पंजाब सरकारने म्हटलं होतं की, हरियाणाने आधीच आपल्या कोट्याचं पाणी घेतलं आहे. पंजाब सरकारने हरियाणाला एक थेंबही अतिरिक्त पाणी देण्यास नकार दिला होता.

हा वाद इतका गंभीर झाला की, भाखरा नांगल येथे पंजाब पोलिसांना तैनात करण्यात आले. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर काही दिवसांपूर्वी भाखरा नांगल बोर्डाची बैठक झाली. पंजाब सरकारच्या अनिच्छेला न जुमानता बोर्ड बैठकीत हरियाणाला ४५०० क्युसेक अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबRajasthanराजस्थानWaterपाणीIndian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर