शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

"येत्या पाच वर्षांत ९४८८ वैमानिकांची आवश्यकता भासणार"

By ravalnath.patil | Updated: September 22, 2020 09:36 IST

केंद्र सरकारने तीन विमानतळांवर सुविधा वाढविण्यासाठी आणि विकास कामांसाठी १०८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे.

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत भारतात अंदाजे ९४८८ वैमानिकांची आवश्यकता भासणार आहे, असे नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, सध्या देशात कार्यरत असलेल्या वैमानिकांची एकूण संख्या ९०७३ आहे. 

डीजीसीएकडून एका वर्षात ७००-८०० व्यावसायिक पायलट लायसन्स (सीपीएल) जारी केले जाते. यामध्ये ३० टक्के सीपीएल अशा लोकांना दिले जाते. ज्यांनी कोणत्याही विदेशी संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे, असे हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने तीन विमानतळांवर सुविधा वाढविण्यासाठी आणि विकास कामांसाठी १०८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

छत्तीसगडमधील जगदलपूर विमानतळ सुधारित करण्यासाठी ४८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर अंबिकापूर विमानतळासाठी २७ कोटी तर बिलासपूर विमानतळावरील विकास व उन्नतीसाठी ३३ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे. पण कोरोनाचा सर्वात मोठा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. जगभरातल्या विमान कंपन्या अडचणीत सापडल्या असून काही दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. 

आणखी बातम्या... 

- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन    

- गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास    

- आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२० - मीनसाठी काळजीचा अन् मिथुनसाठी आनंदाचा दिवस    

- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन 

- Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानRajya Sabhaराज्यसभा