शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

‘छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पाच वर्षे धोका नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:34 AM

आता ९0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला तब्बल ६८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचा तर दारूण पराभव (केवळ १५ जागा) झाला. बसपा व अजित जोगी यांच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी काँग्रेसला राज्यात धोका नाही.

रायपूर : छत्तीसगडमध्ये आम्हाला दोन तृतियांश बहुमत मिळेल, असे मी सतत सांगत होतो. पण त्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हते. एक्झिट पोलचे निष्कर्षही आमच्या बाजूने नव्हते. पण मला मनापासून स्पष्ट बहुमताची खात्री होती. पण येथील जनतेने आम्हाला दोन तृतियांशपेक्षाही अधिक जागा दिल्या आहेत. तितक्या मिळतील, असे मात्र मला वाटत नव्हते... हे उद्गार आहेत छत्तीसगडकाँग्रेसचे अध्यक्ष भूपेश बाघेल यांचे.छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आणण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर सोपवली होती. ती पूर्ण पाडण्यात यश आल्याचा मला आनंद आहे, असेही ते म्हणाले. आता ९0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला तब्बल ६८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचा तर दारूण पराभव (केवळ १५ जागा) झाला. बसपा व अजित जोगी यांच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी काँग्रेसला राज्यात धोका नाही. भाजपाचा दारूण पराभव होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक आहे अजित जोगी यांचा पक्ष. जोगी काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते. त्यांनी बसपाशी समझोता केला असला तरी ते मीच पुढील मुख्यमंत्री होणार, असे सांगत होते. आपल्याला बहुमत न मिळाल्यास जोगींना मुख्यमंत्री होण्यासाठी आपण पाठिंबा द्यायचा, असे भाजपाचे गणित होते. पण जनतेने काँग्रेसला विजयी करून सगळी गणिते फोल ठरवली.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसBJPभाजपा