शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकीय गुरुच्या ‘कुशीत’ घेतली चिरनिद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:52 IST

दफनस्थानावरून झालेल्या वादातून द्राविडी पक्षांमधील आपसातील वितुष्ट मृत्यूनंतरही संपत नसल्याचे क्लेषकारी चित्र पाहायला मिळाले.

चेन्नई : एम. करुणानिधी यांच्या निधनामुळे तमिळनाडूतील द्राविडी चळवळीतील शेवटचा आधारवड गेला, अशी आदरयुक्त भावना देशभरातील सर्वच राजकीय नेत्यांनी व्यक्त केली असली तरी त्यांच्या दफनस्थानावरून झालेल्या वादातून द्राविडी पक्षांमधील आपसातील वितुष्ट मृत्यूनंतरही संपत नसल्याचे क्लेषकारी चित्र पाहायला मिळाले. अखेर मद्रास उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून दफनासाठी मरिना बीचवर जागा द्या, असा आदेश दिल्याने करुणानिधी यांना त्यांचे दिवंगत राजकीय गुरु सी. एन. अण्णादुरई यांच्या कुशीत चिरनिद्रा घेणे शक्य झाले.पेरियार रामस्वामी यांनी स्थापन केलेल्या मुळच्या द्रविड कळघममधून करुणानिधी ६८ वर्षांपूर्वी अण्णादुरई यांचे बोट धरून बाहेर पडले होते व त्यातूनच आजचा द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्ष उभा राहिला. करणानिधी तब्बल ५० वर्षे द्रमुकचे अनभिषिक्त अध्यक्ष होते. करुणानिधी यांच्या मरिना बिचवरील दफनविधीने त्यांच्या कोट्यवधी चाहत्याची इच्छा पूर्ण झाली. योगायोग असा की, करुणानिधी यांच्या पार्थिवाचे दफन एककीकडे त्यांचे राजकीय गुरु अण्णादुरई व दुसरीकडे कट्टर राजकीय विरोधक जयललित यांच्या मधल्या जागेत केले गेले. अशा प्रकारे त्यांना गुरु व विरोधक या दोघांचा चिरसहवास लाभला!>करुणानिधी यांच्या निधनाच्या काही तास आधी त्यांचे चिरंजीव एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री एडापद्दी पलानीस्वामी यांची भेट घेऊन मरिना बीचवर स्मारकासाठी जागा देण्याची विनंती केली. सरकारने ती नाकारली व गुंडी येथील गांधी मंडपापाशी दोन एकर जागा देऊ केली.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडू