शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

केंद्राचा प्रचंड दबाव....जोड...

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नाशिक- नगर- मराठवाड्यास देण्याची आवश्यकता आहे.

नाशिक- नगर- मराठवाड्यास देण्याची आवश्यकता आहे.
गिरणेचे भविष्य अंधारात
पार- तापी- नर्मदा लिंकमार्फत नार- पार खोर्‍यातील ३२ टीएमसी पाणी गुजरातमधील कच्छ- सौराष्ट्रास नेण्याचे नियोजन आहे. एनडब्ल्यूडीएने नार- पार- गिरणा घाटी लिंक प्रस्ताव तयार करून १९ टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात वळविण्याचे नियोजन केले होते; परंतु आता १० टीएमसी पाणी नार- पार खोर्‍यातून, तर उर्वरित २२ टीएमसी पाणी तापी खोर्‍यातून द्यावे, असे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी कळविले आहे. दमनगंगा खोर्‍यातील ५४ टीएमसी पाणी व नार-पार खोर्‍यातील ३२ टीएमसी पाणी गुजरातमध्ये नेण्याचा डाव पद्धतशीरपणे आखण्यात आला आहे. याव्यतिरिक्त तापीतील अतिरिक्त जलसंपत्ती नर्मदेत टाकण्याचे नियोजन आहे. केंद्रामार्फत त्यासाठी महाराष्ट्रावर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. महाराष्ट्राच्याच हद्दीतील पाणी महाराष्ट्राला वापरण्यासाठी बंदी येत आहे.
गोदावरी खोरे तुटीचे
वास्तविक गोदावरी खोरे तुटीचे असून त्याचे क्षेत्रफळ १४४ लाख हेक्टर इतके आहे व ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्राच्या ५० टक्के आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यावरून नाशिक- नगर- मराठवाडा, असा संघर्ष उभा राहिला आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्यात येत आहेत. उपलब्ध असलेल्या पेलाभर पाण्यात सर्वांचे भागणार नाही व त्याचे लोटाभर पाणी कसे होईल, याचा विचार या भागातील लोकप्रतिनिधी व जलसंपदा खात्याने करणे आवश्यक आहे. गिरणा खोर्‍यातही तशीच परिस्थिती आहे. सद्य:स्थितीत कालव्याद्वारे पाणी मिळणारे शेतकरी एकमेकांशी भांडत आहेत, तर कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याचे कोणतेही नियोजन नाही. त्यासाठी दमनगंगेचे पाणी हा एकमेव पर्याय गोदावरी खोर्‍यास तर नार- पारच्या पाण्याचा पर्याय गिरणा खोर्‍यास उपलब्ध आहे.
दमनगंगा- पिंजार व पार- तापी- नर्मदा या दोन लिंकसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव व जलतज्ज्ञांची समिती नेमावी व या समितीने दमनगंगा- नार- पार, उल्हास- वैतरणा व गोदावरी- गिरणा या खोर्‍यांचा तांत्रिक अभ्यास करून उपलब्ध पाण्याचा विनियोग कसा करावा याचे मार्गदर्शन करावे, असा आग्रह आता जाणकारांतून वाढत आहे. तसेच महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याच्या विरोधात नाशिक- नगर- मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे मोठे जनांदोलन उभारावे लागेल, असे इशारे आता देण्यात येत आहेत. भविष्यात पाण्याचा हा प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही, असे दिसते.