शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शिक्षा झालेल्यांना कायमस्वरूपी निवडणूकबंदी करण्यास केंद्राचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 3:41 AM

या जनहित याचिकेत मांडलेले मुद्दे घटनाबाह्य आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाही.

नवी दिल्ली : एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या राजकीय नेत्यांना निवडणूक लढविण्यास कायमची बंदी घालावी या एका सुधारित जनहित याचिकेतील मागणीला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शविला आहे.

भाजप नेते व वकील अश्विनी उपाध्याय यांनी केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेतेही कायद्याला तितकेच बांधील आहेत. एखाद्या गुन्ह्यापायी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीची कारावासाची शिक्षा भोगून जेव्हा राजकारणी तुरुंगातून बाहेर येतो, त्या दिवसापासून सहा वर्षे त्याला निवडणूक लढविण्यास लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींद्वारे बंदी घालण्यात येते. त्याऐवजी अशा राजकारण्यांवर निवडणूक लढविण्यास कायमची बंदी घालावी. 

कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाहीकेंद्रीय कायदा मंत्रालयाचे अधिकारी महेश बाबू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या जनहित याचिकेत मांडलेले मुद्दे घटनाबाह्य आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाही. हेच तत्त्व लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व निवडणुकांशी संबंधित कायदे करण्यात आले आहेत. पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने या सर्व मुद्यांचा विचार करण्यात आला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूक