शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

राज्यात रेल्वे तिकीट रद्द करणार, जिल्हाबंदीचा फटका; आंतरराज्यीय प्रवास मात्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 3:50 AM

महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे.

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याने रेल्वेच्या प्रवाशांना महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. यामुळे येत्या १ जूनपासून प्रवास करणाºया महाराष्ट्रातील प्रवाशांना बाहेरच्या राज्यांत जाता येईल. परंतु राज्यातील दुसºया जिल्ह्यात मात्र जाता येणार नाही.महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातील प्रवाशांची रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनाला तिकिटे रद्द करावी लागत आहेत. या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याचे कळविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून सुटणाºया किंवा महाराष्ट्रातील शहरात थांबा असलेल्या सर्व रेल्वे प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात येत आहे. याचा परिणाम अन्य राज्यात जाणाºया प्रवाशांवर होणार नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले. महाराष्टातील कोणत्याही जिल्ह्यातून दुसºया राज्यात जाण्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणेच तिकिटांचे बुकिंग करू शकतात.ज्या प्रवाशांची तिकीटे रद्द होतील, त्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत केली जाणार असून तसे प्रवाशांना एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे.-रेल्वेच्या तिकीट खिडक्या शुक्रवार, २२ मे पासून पुन्हा उघडतील. तेथून प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. प्रत्येक स्थानकावर त्यासाठी सुरक्षित अंतराची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानंतर खिडक्यांची संख्या वाढवली जाईल. तिकीट काढताना अंतराचा नियम पाळावा लागेल.

टॅग्स :railwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्र