शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ईशान्य राज्यांच्या सीमा उपग्रहच ठरविणार, वाद मिटविण्यासाठी नवा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 08:57 IST

border of the northeastern states: ईशान्येकडील राज्यांतील सीमा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने उपग्रहाची मदत घेण्याचे ठरवले आहे. हा सीमावाद बऱ्याच वेळा काळजीचा व कधी तर हिंसकही वळण घेणारा ठरला आहे.

नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांतील सीमा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने उपग्रहाची मदत घेण्याचे ठरवले आहे. हा सीमावाद बऱ्याच वेळा काळजीचा व कधी तर हिंसकही वळण घेणारा ठरला आहे. ईशान्येकडील राज्यांच्या सीमा निश्चित करण्याचे काम नॉर्थ इस्टर्न स्पेस ॲप्लिकेशन सेंटरला (एनईएसएसी) देण्यात आल्याचे दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले. आसाम-मिझोरम राज्यात २६ जुलै रोजी सीमावाद हिंसक बनला व आसामचे पाच पोलीस व नागरिक गोळीबारात मरण पावले. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दोन राज्यांतील सीमा निश्चित करण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्याची सूचना केली होती. शहा यांनी ईशान्येकडील आंतरराज्य सीमांचा आणि जंगलाचा नकाशा काढण्यासाठी एनईएसएसीचा उपयोग करण्याची शिफारस केली होती. 

टॅग्स :Indiaभारत