शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ईशान्य राज्यांच्या सीमा उपग्रहच ठरविणार, वाद मिटविण्यासाठी नवा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 08:57 IST

border of the northeastern states: ईशान्येकडील राज्यांतील सीमा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने उपग्रहाची मदत घेण्याचे ठरवले आहे. हा सीमावाद बऱ्याच वेळा काळजीचा व कधी तर हिंसकही वळण घेणारा ठरला आहे.

नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांतील सीमा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने उपग्रहाची मदत घेण्याचे ठरवले आहे. हा सीमावाद बऱ्याच वेळा काळजीचा व कधी तर हिंसकही वळण घेणारा ठरला आहे. ईशान्येकडील राज्यांच्या सीमा निश्चित करण्याचे काम नॉर्थ इस्टर्न स्पेस ॲप्लिकेशन सेंटरला (एनईएसएसी) देण्यात आल्याचे दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले. आसाम-मिझोरम राज्यात २६ जुलै रोजी सीमावाद हिंसक बनला व आसामचे पाच पोलीस व नागरिक गोळीबारात मरण पावले. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दोन राज्यांतील सीमा निश्चित करण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्याची सूचना केली होती. शहा यांनी ईशान्येकडील आंतरराज्य सीमांचा आणि जंगलाचा नकाशा काढण्यासाठी एनईएसएसीचा उपयोग करण्याची शिफारस केली होती. 

टॅग्स :Indiaभारत