शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

काळ्या पैशाबाबतचे ‘ते’ वृत्त फेटाळले

By admin | Updated: March 8, 2015 01:28 IST

विदेशातील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशाबाबत २०१७ पूर्वी माहिती देणाऱ्यांविरुद्ध खटला भरला जाणार नाही, हे वृत्त सरकारने फेटाळून लावले आहे.

नवी दिल्ली : विदेशातील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशाबाबत २०१७ पूर्वी माहिती देणाऱ्यांविरुद्ध खटला भरला जाणार नाही, हे वृत्त सरकारने फेटाळून लावले आहे. महसूल सचिव शक्तिकांत दास यांनी याबाबत खुलासा करताना स्पष्ट केले की, गुरुवारी चेम्बर आॅफ कॉमर्समध्ये दिलेल्या माझ्या भाषणाचा गैरअर्थ लावण्यात आला. एका मर्यादित आणि लघु अवधीसाठी एकदाच अनुपालनाची सुविधा दिली जाईल, एवढेच म्हणालो होतो. या लघु अवधीचा काळ ठरविण्यात आल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल. चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीने जारी केलेल्या पत्रकात माझ्या बोलण्याचा गैरअर्थ लावण्यात आला. जी-२० कृती योजनेला वर्षअखेर अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. आम्ही दुसऱ्या देशांसोबत २०१७ किंवा २०१८ अखेर माहितीची देवाण-घेवाण सुरू करणार असल्यामुळे विदेशात कोणाचे खाते आहे, त्यांच्या खात्यात किती पैसा आहे व त्या पैशाचा स्रोत आणि स्वरूप काय हे, हे दडवून ठेवण्यास वावच राहणार नाही, असे दास यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले होते की, काळ्या पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी नवीन कायदा केला जाईल. त्यातहत विदेशातील बँकेतील खातेदारांना कर अधिकाऱ्यांकडे माहिती देणे बंधनकारक असेल. या नव्या कायद्यात उत्पन्न लपविणाऱ्यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूदही असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)