शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

माकपला जमले नाही ते भाजप १० वर्षांत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:44 IST

डाव्या आघाडीचे सरकार असताना त्रिपुरा राज्य ३५ वर्षे मागे राहिले

आगरतळा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकपा) जे ३० वर्षांत जमले नाही ते भाजप त्रिपुरा राज्यात दहा वर्षांत करून दाखवणार, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. २०२८ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मी भाजप व माकप या दोन्ही सरकारचे 'रिपोर्ट कार्ड' सादर करणार आहे. तोपर्यंत भाजपची कामगिरी मागील डाव्या सरकारच्या कामगिरीपेक्षा सरस असेल, असा विश्वास आगरतळा येथील राष्ट्रीय सहकार सम्मेलनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना शाह यांनी व्यक्त केला. डाव्या आघाडीचे सरकार असताना त्रिपुरा राज्य ३५ वर्षे मागे राहिले, कारण त्या सरकारने केवळ माकपच्या कार्यकर्त्यांसाठी काम केले. त्रिपुराने भाजपला दोन वेळा जनादेश दिला आहे. तिसऱ्यावेळी २०२८ मध्ये मी भाजपने दहा वर्षांत केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड घेऊन येईल. त्याची तुलना माकपच्या ३९ वर्षांच्या कार्यकाळासोबत करील, मला याची खात्री आहे, भाजपचे रिपोर्ट कार्ड माकपपेक्षा चांगले असेल असे ते म्हणाले. मिझोरामधील विस्थापित झालेल्या ब्रू आदिवासींच्या पुनर्वसनाचा उल्लेख करत ते त्रिपुरात स्थायिक झाल्याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहTripuraत्रिपुरा