शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

पुलवामा हल्ल्याचे भाजपाकडून भांडवल - शशी थरुर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 5:10 AM

लोकसभा निवडणुका एका भीषण हल्ल्याचे भांडवल करून नव्हे तर गरीबी, आरोग्याचे प्रश्न अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पाहिजेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे.

तिरुवनंतपुरम : लोकसभा निवडणुका एका भीषण हल्ल्याचे भांडवल करून नव्हे तर गरीबी, आरोग्याचे प्रश्न अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पाहिजेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे.थरूर म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर त्या गोष्टीचे भाजपाकडून लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भांडवल करण्यात येत आहे. लष्करी जवानांच्या हौतात्म्याला निवडणूकीचा मुद्दा बनवून भाजपाने प्रचार चालविला आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा विषय निवडणुकांच्या केंद्रस्थानी आणला गेला आहे.पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावेळी देशातले सर्वच जण केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र त्यानंतर या हल्ल्याच्या मुद्द्याचे निवडणुकांत भाजपा भांडवल करत आहे अशी टीकाही शशी थरूर यांनी केली. पाकिस्तानवर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर देशामध्ये भाजपाची लोकप्रियता आणखी वाढली, असा निष्कर्ष काही सर्वेक्षणांतून काढण्यात आला होता. तो मान्य करून थरूर म्हणाले की, तसे असले तरी खरे प्रश्न काय आहेत हे जनतेच्या निदर्शनास आणण्याचे कर्तव्य काँग्रेस बजावत राहाणारच.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला