शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राजस्थानमध्ये विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने आखला 'नवीन डाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 16:54 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नकारात्मकेताचा सामना करावा लागत आहे. कारण, 2003 ते 2005 या कालावधीत राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांची वर्णी लागली होती.

जयपूर - राजस्थानमधीलविधानसभा निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी भाजपकडून रणनिती आखण्यात आली आहे. त्यानुसार, कोरी पाटी या तत्वानुसार भाजपकडून 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा डाव आहे. अँटी इन्कंबन्सी लक्षात घेऊन भाजपने राजस्थानमधील विधानसभेच्या 200 जागांपैकी 100 जागांवर नवीन उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नकारात्मकेताचा सामना करावा लागत आहे. कारण, 2003 ते 2005 या कालावधीत राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांची वर्णी लागली होती. त्यानंतर 2013 पासून वसुंधराराजे यांच्याकडेच राजस्थानची जबाबदारी आहे. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फटका राजे यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थान सरकारमधील मंत्री गुलाबचंद्र कटारिया, मंत्री सुरेंद्र गोयल, युनुस खान आणि राजकुमार रिनवा या मंत्र्यांनाही वाढता विरोध आहे. त्यामुळे या मंत्र्यांना बाजूला बसविण्यात येऊ शकते. भाजपने 2008 मध्ये 68 उमेदवारांना तिकीट दिले होते. त्याच, उमेदवारांना 2003 मध्येही उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या 68 उमेदवारांपैकी केवळ 28 जणांनाच विजय मिळाला होता. तर पराभूत उमेदवारांमध्ये 40 आमदार आणि 13 विद्यमान मंत्र्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे 2013 च्या निवडणुकीतही भाजपने 2008 मधीलच 105 उमेदवारांना संधी होती. मात्र, तेव्हाही केवळ 14 उमेदवारांनाच निवडणूक जिंकला आली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जोखीम न उचलता, नवख्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा डाव आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाRajasthanराजस्थानvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक