शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:35 IST

भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, राज्याचे राजकीय समीकरण जवळपास स्पष्ट झाले आहे. येथे एनडीए पुन्हा एकदा सत्तेवर येत असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. महाअघाडीचे तर 40 जागांपर्यंत पोहोचणेही अवघड दिसत आहे. भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतरही, नीतीश सरकारने राज्यातील 1.7 कोटी महिलांच्या खात्यात 10000 रुपये जमा करण्याच्या योजनेचा घेतलेला निर्णय, हा एनडीएसाठी खास टर्निंग पॉइंट ठरला. या कॅश योजनेमुळे महिलांचे मतदान पुरुषांच्या तुलनेत 8.15 टक्क्यांनी अधिक झाले. यानिवडणुकीत 62.98% पुरुषांचे तर 71.78% महिलांचे मतदान नोंदवले गेले. बिहारमध्ये एकूण 3.51 कोटी महिला मतदार आहे. त्यांच्या एकमुखी पाठिंब्याचा भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रचार -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांमध्ये ‘कट्टा आणि खंडणी’ यांसारखे शब्द सातत्याने वापरले गेले. राजद पुन्हा सत्तेवर आला तर पुन्हा तत्कालीन परिस्थिती निर्माण होईल, असा संदेश मतदारांमध्ये रूजवला गेला. यामुळे मतदारांतील 'जंगलराज'च्या आठवणी ताज्या झाल्या. याशिवाय, दुसऱ्याबाजूला तेजस्वी यादव यांनी महिलांना दर महिन्याला 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले, मात्र नीतीश कुमार यांनी केलेले काम आणि दिलेला खात्रीशीर लाभ यावर महिलांनी अधिक विश्वास ठेवला. एक्झिट पोल्सचे निष्कर्षही याचीच पुष्टी करणारे होते.

भाजप सरकार स्थापन करू शकतो पण एक टेन्शन...! -महत्वाचे म्हणजे, एनडीएच्या विजयानंतरही भाजपसमोर एक नवा पेच आहेच. हा पेच आहे मुख्यमंत्रीपदाचा. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. आतापर्यंतच्या निकालानुसरा, भाजप 95, एलजेपीआर 25, हम 5 आणि आरएलएम 4 अशा एकूण 129 जागांवर आघाडीवर आहेत, तर बहुमतासाठी केवळ 122 जागांचीच आवश्यकता आहे. याशिवाय जेडीयू 83 जागांवर आघाडीवर आहे. या जागा निकालात बदलल्या तर भाजप नीतीश कुमारांच्या जेडीयू शिवायही सत्ता स्थापन करू शकतो, राज्यात बहुमत सिद्ध करू शकतो आणि आपला मुख्यमंत्री बनवू शकतो. मात्र असे असले तरी, भाजपला पुढील राजकीय समीकरणांचे भान राखतच पावले टाकावी लागणार आहेत. कारण, राजनीतिक जानकारांच्या मते, भाजपने असे केल्यास, केंद्र सरकारवरही परिणाम होऊ शकतो. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे, भाजपा विरोधात चुकीचा नरेटिव सेट होऊ शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: NDA victory, BJP's dilemma despite win, future uncertainties.

Web Summary : NDA secures Bihar victory, BJP emerges largest party. Women voters favored NDA's schemes. BJP can form government without JDU but faces political challenges and potential national repercussions.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी