शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भूतानचे पंतप्रधान तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 11:54 IST

भूतानचे पंतप्रधान डॅशो त्शेरिंग त्बोगे भारत दौऱ्यावर आले आहेत. ते तीन दिवस भारतामध्ये विविध द्वीपक्षीय मद्द्यांवर चर्चा करतील. 

नवी दिल्ली- डोकलामच्या समस्येनंतर भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र काही काळानंतर तणाव निवळल्यावर भारताने आपला जुना मित्र भूतानशी संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भूतानचे पंतप्रधान डॅशो त्शेरिंग त्बोगे भारत दौऱ्यावर आले आहेत. ते तीन दिवस भारतामध्ये विविध द्वीपक्षीय मद्द्यांवर चर्चा करतील. 

काल भारतामध्ये आल्यावर त्यांचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी स्वागत केले. सिंग यांच्यानंतर भूतानच्या पंतप्रधानांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळेस दोन्ही देशांच्या नेत्यांबरोबर त्यांचे अधिकारीही उपस्थित होते.

डोकलामच्या प्रश्नानंतर भारताचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवल यांनी भूतानला भेट दिली होती. त्यानंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि लष्करप्रमुख रावत यांनीही भूतानला भेट देऊन डोकलामसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. भूतान आणि भारत यांच्या संबंधांना 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भूतानच्या पंतप्रधानांची भारत भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :BhutanभूतानIndiaभारतSushma Swarajसुषमा स्वराजDoklamडोकलाम