शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:38 IST

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांतच तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तरुणाचं लग्न झाल्यानंतर १८ व्या दिवशी त्याच्या पत्नीने कुटुंबातील सदस्यांना नशा आणणारा पदार्थ खाऊ खातला आणि घरातून पळ काढला. घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने घेऊन ती बॉयफ्रेंडसोबत पसार झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. लग्नाच्या काही दिवसांनंतर पत्नी पळून गेल्यामुळे नैराश्यात असलेल्या पतीने गेल्या ७ दिवसांपासून खाणं-पिणं बंद केलं होतं. याच धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचं म्हणणं आहे की, या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही लेखी तक्रार देण्यात आली नव्हती, आज हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि तपास केला जाईल.

२२ एप्रिल २०२५ रोजी अलापूर पोलीस स्टेशन परिसरातील हिमांशी उर्फ ​​मानसी नावाच्या मुलीशी रमेशचं लग्न झालं होतं. लग्नानंतर रमेशची पत्नी तासनतास फोनवर कोणाशी तरी बोलत असे. रमेशने विचारले असता ती तिच्या पालकांशी फोनवर बोलत असल्याचं सांगायची लग्नानंतर रमेश कामासाठी पंजाबला गेला. याचा फायदा घेत हिमांशी बॉयफ्रेंडसह पळून गेली.

पती रमेशला ही बाब कळताच तो दातागंज येथील त्याच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली आणि पत्नीवर आरोप केले आणि कारवाईची विनंती केली. परंतु पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. रमेशच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रमेशला यामुळे धक्का बसला होता आणि गेल्या एका आठवड्यापासून त्याने खाणे-पिणं बंद केलं होतं. तो रात्रभर झोपायचा नाही. त्याला याचा खूप मानसिक त्रास झाला होता.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस