शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

पुलवामाचा बदला घेत बालाकोटमध्ये केला हल्ला; विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 06:55 IST

दोन वर्षे पूर्ण : विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम

नवी दिल्ली : काश्मिरात पुलवामामध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारताने हल्ला करून याचा बदला घेतला. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण ठिकाणावर भारताने हल्ला केला होता. भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांना याच ठिकाणी मारण्यात आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक करत स्पष्ट केले होते की, हा हवाई हल्ला म्हणजे भारतावर हल्ला करण्याची हिंमत करणाऱ्यांना इशारा आहे. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैशच्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसविले होते. पुलवामातील या घटनेत ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने एलओसीवरून पाकिस्तानच्या बाजूने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ३५० हून अधिक अतिरेकी मारले गेल्याचे सांगण्यात येते. मृतात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहर हाही होता. 

भारतीय हवाई दलाचे जोरदार प्रत्युत्तर

या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत जेट पाठविले. त्याला भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर दिले आणि हे विमाने परतवून लावले. या घटनाक्रमात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जेट पीओकेमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. ६० तासांनंतर अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केली. २८ फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांची सुटका झाली. अभिनंदन यांना ऑगस्ट २०१९ मध्ये वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारत