शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

...तर CAA मुळं सर्वातआधी मलाच डिटेन्शन कॅम्पमध्ये जावं लागेल : अशोक गेहलोत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 1:06 PM

CAA and NRC : राज्यातील राजस्थान सरकार आणि काँग्रेस येथील आंदोलकांच्या पाठिशी आहे. गरज भासल्यास डिटेन्शन सेंटरला जाणारा मीच पहिला ठरेल असं गेहलोत यांनी सांगितले.

नवी दिल्ली - देशभरात नागरिकता संशोधन कायद्याला (CAA) सुरू असलेला विरोध कायम आहे. दिल्लीतील शाहीन बागेसह अनेक राज्यांत गेल्या अनेक दिवसांपासून या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर अनेक राज्यांतील राज्य सरकारने या कायद्याविरोधात विधानसभेत विरोध प्रस्ताव पास करून घेतला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील केंद्र सरकारच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर याविरोधात भूमिका घेतली आहे. या कायद्यांमुळे मलाच सर्वात आधी डिटेन्शन कॅम्पमध्ये जावं लागेल, असं गेहलोत यांनी म्हटले आहे.

देशातील शांतता कायम राखण्यासाठी हा कायदा सरकारने मागे घेण्याची विनंती गेहलोत यांनी केली आहे. एनडीए सरकारने या कायद्यावर पुनर्विचार करावा. देशाच्या संविधानाच्या विरोधात हा कायदा आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन हा कायदा मागे घ्यायला हवा. जेणेकरून देशात शांती आणि सौदार्ह टिकून राहिल, असंही गेहलोत यांनी सांगितले. त्यांनी जयपूर येथे सीएएविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील राजस्थान सरकार आणि काँग्रेस येथील आंदोलकांच्या पाठिशी आहे. गरज भासल्यास डिटेन्शन सेंटरला जाणारा मीच पहिला ठरेल असं गेहलोत यांनी सांगितले. तसेच आई-वडिलांच्या जन्मस्थळाविषयीची माहिती एनपीआरसाठी (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) मागितली जात आहे. मी ती माहिती देऊ शकत नाही. कारण मलाही त्याची माहिती नाही. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा, डिटेन्शन सेंटरमध्ये जाण्याची वेळ आली तर मलाच सर्वात आधी जावं लागेल, अस गेहलोत उपस्थितांना म्हणाले.  

टॅग्स :National Register of CitizensएनआरसीAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक