शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

सशस्त्र दलांनी आव्हानांच्या मुकाबल्यासाठी राहावे सदैव दक्ष, राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 08:42 IST

Rajnath Singh: भारताच्या सशस्त्र दलांनी सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मग तो अल्पकालीन संघर्ष असो की पाच वर्षापर्यंत चालणारे युद्ध. कारण सध्याच्या वातावरणात अनिश्चिततेचे प्रमाण खूप अधिक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले.

महू - भारताच्या सशस्त्र दलांनी सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मग तो अल्पकालीन संघर्ष असो की पाच वर्षापर्यंत चालणारे युद्ध. कारण सध्याच्या वातावरणात अनिश्चिततेचे प्रमाण खूप अधिक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले.

महू येथे सुरू असलेल्या रणसंवाद या परिषदेत ते म्हणाले की, फक्त सैन्याची संख्या किंवा शस्त्रसाठ्याच्या बळावर आता युद्ध जिंकता येणार नाही. सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन आणि उपग्रह आधारित टेहळणी यासारख्या गोष्टी भविष्यातील युद्धांचे स्वरूप ठरवत आहेत.

आर्मी वॉर कॉलेजमध्ये झालेल्या या परिषदेच्या शेवटच्या दिवशी ते म्हणाले की. अचक लक्ष्य करणारी शस्त्रे रिअल टाइम गुप्तचर माहिती आणि डेटावर आधारित निर्णयप्रणाली ही आता कोणतेही युद्ध जिंकण्यासाठी मुख्य साधने ठरत आहेत.

आजच्या काळात युद्ध इतके अचानक आणि अनिश्चित वळण घेते की ते किती काळ चालेल, याचा अंदाज बांधणे फार कठीण झाले आहे. याचा अर्थ असा की जर युद्ध दोन महिने, चार महिने, एक वर्ष, दोन वर्षे किंवा पाच वर्षेही चालेल, तरी आपण त्यासाठी पूर्णतः सज्ज असले पाहिजे. (वत्तसंस्था)

युद्ध विस्तारले सायबर स्पेसपर्यंतसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आधुनिक युद्ध आता केवळ जमीन, समुद्र आणि आकाशापुरते मर्यादित राहिलेले नाही; ते आता अवकाश आणि सायबर स्पेसपर्यंत विस्तारले आहे.उपग्रह यंत्रणा, अँटी-सॅटेलाइट 3 शस्त्रे आणि स्पेस कमांड सेंटर्स ही नव्या सामर्थ्याची साधने आहेत. त्यामुळे आपल्याला केवळ संरक्षणात्मक तयारी पुरेशी ठरणार नाही, तर आक्रमक रणनीतीचीही गरज आहे. सध्या पारंपरिक युद्धपद्धतीची जागा तंत्रज्ञानावर आधारित ३ युद्धशैलीने घेतली आहे.

भारताला कोणावरही कब्जा करायचा नाहीराजनाथ सिंह म्हणाले की, जे राष्ट्र तंत्रज्ञान, रणनीती आणि परिस्थितीनुसार बदल स्वीकारण्याची क्षमता या तीन गोष्टींत पारंगत होईल तेच खऱ्या अर्थाने जागतिक शक्ती बनू शकेल. हा इतिहासाकडून शिकण्याचा आणि नवीन इतिहास घडवण्याचा क्षण आहे. भारताला कोणाच्याही प्रदेशावर कब्जा करायचा नाही; पण वेळप्रसंगी आम्ही भूभागाच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा ओलांडून कारवाई करायलाही तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग