शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यासाठी जनसामान्यांसह संस्थांना आवाहन

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

नवी दिल्ली- मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणारे भीषण अपघात टाळण्याच्या हेतूने सरकारने जनसामान्यांसह शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. देशात अशा मनुष्यविरहित रेल्वेक्रॉसिंगची संख्या ११ हजारांहून अधिक आहे.

नवी दिल्ली- मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणारे भीषण अपघात टाळण्याच्या हेतूने सरकारने जनसामान्यांसह शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. देशात अशा मनुष्यविरहित रेल्वेक्रॉसिंगची संख्या ११ हजारांहून अधिक आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेला दिलेल्या एका उत्तरात ही माहिती देताना, रेल्वे रूळ ओलांडत असताना मोबाईलचा वापर करणे, इलेट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, वाढती लोकसंख्या यामुळेही अपघातात वाढ झाल्याचे म्हटले. रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने अनेक उपाय योजले असून लवकरच राज्यातील पोलीस प्रमुखांची एक बैठकही आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एका जाहिरातीद्वारे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांना त्यांचे स्वयंसेवक या रेल्वे क्रॉसिंगवर तैनात करण्यासाठी पुरविण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
अशा मनुष्यरहित रेल्वे क्रॉसिंगवर २०११ मध्ये १४,९७३, २०१२ मध्ये १६,३३६ तर २०१३ मध्ये १९,९९७ जण ठार झाले होते तर २०१४ च्या ऑक्टोबरपर्यंत ही संख्या १८,७३५ पर्यंत पोहोचली होती.