शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची बोली १५ सप्टेंबरपर्यंत - ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 05:38 IST

Jyotiraditya Scindia : शिंदे हे जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात इंदूरमध्ये होते. विमान प्रवाशांसाठी सुविधा वाढवून मध्य प्रदेशातील विमानतळे अनेक प्रकारे अद्ययावत केली जात आहेत.

- अभिलाष खांडेकर

इंदूर : एअर इंडियाचे निगुंर्तवणूक करण्याची प्रक्रिया योग्य मार्गावर असून विक्रीसाठी १५ सप्टेंबरच्या आसपास बोली सादर झाल्यानंतर अन्य संंबंधित प्रक्रिया पूर्ण करुन अत्यंत पारदर्शक पद्धतीने तोट्यातील एअर इंडियाची विक्री केली जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी सांगितले; परंतु, त्यांनी बोलीधारकांचे नाव उघड करण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात हवाई संपर्क वाढवून आणि प्रवास दर कमी करुन खऱ्या अर्थाने नागरी उड्डयण क्षेत्राचे लोकशाहीकरण केले, असे ते म्हणाले.

शिंदे हे जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात इंदूरमध्ये होते. विमान प्रवाशांसाठी सुविधा वाढवून मध्य प्रदेशातील विमानतळे अनेक प्रकारे अद्ययावत केली जात आहेत. सामान्य व्यक्तीलाही देशांतर्गत हवाई प्रवास करता यावा आणि अद्वितीय उड्डाण योजना यशस्वी करण्याचा उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करीत आहेत.

३१४ नवी उड्डाणे : नागरी उड्डयन मंत्रालयाचा पदभार घेतल्यापासून ७५ दिवसांत इंदूर, भोपाळ, जबलपूर, ग्वाल्हेर आणि खुजुराहोत ३१४ नवीन उड्डाणे सुरु करण्यात आली. इंदूर विमानतळ वर्दळीचे असल्याने विस्तारीकरणासाठी जमीन लागणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना २३०० एकर जमीन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAir Indiaएअर इंडियाAir India Disinvestmentएअर इंडिया निर्गुंतवणूक