शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

एअर इंडियाची संपूर्ण निर्गुंतवणूक; विमान कंपनी पूर्णपणे विकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 04:11 IST

५0 हजार कोटींचे कर्ज; सरकारचा अधिकार राहणार नाही

नवी दिल्ली : गेली अनेक वर्षे कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या सरकारी मालकीच्या एअर इंडियाच्या १00 टक्के निर्गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. एअर इंडियाचा १00 टक्के हिस्सा कोणी विकत घेतल्यास या विमान कंपनीवर सरकारचा अजिबात मालकी हक्क राहणार नाही.

एअर इंडियावर ५0 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांचे पगार देणेही कंपनीला शक्य होत नाही. काही वेळा एअर इंडियाने केंद्र सरकारकडे आर्थिक पॅकेजचीही मागणी केली होती. तसेच आताही २४00 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी एअर इंडियाने केंद्र सरकारकडे हमीची विनंती केली आहे.

या कंपनीच्या निर्गुंतवणुकीचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतला आहे. सुरुवातीला पुढे आलेल्या कंपन्यांनी आयत्या वेळी माघार घेतल्याने व्यवहार झाला नाही. तोट्यातील कंपनीला अर्थसाह्य करण्यापेक्षा तिचे खासगीकरण करणे म्हणजेच ती विकून टाकणे अधिक व्यवहार्य ठरेल, असे केंद्राचे मत आहे.

एअर इंडियाच्या विक्रीसाठी स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझमची यंत्रणा तयार करण्यात आली होती. तिने कंपनीच्या १00 टक्के निर्गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर सरकारी सेवांसाठी तिचा वापर केला जाईल की स्वतंत्र विमान यंत्रणा उभी केली जाईल, हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासाठी आतापर्यंत एअर इंडियाच्या खास विमानांचाच वापर होत आला आहे. अर्थात ही कंपनी कोण विकत घेणार, यावरच बरेच काही अवलंबून असेल.

इंडिगोच आता मोठी

याआधी जेट एअरवेज व किंगफिशर एअरलाइन्स या दोन खासगी विमान कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेक वैमानिक तसेच अन्य कर्मचारी व अधिकारी बेकार झाले आहेत. त्यापैकी अनेक जण अद्यापही नोकरीच्या शोधात आहेत. पण मंदीमुळे नोकºया मिळणे अवघड आहे. सध्या इंडिगो ही सर्वांत मोठी विमान कंपनी मानली जाते. तिचा विस्तारही जोमाने सुरू आहे.

टॅग्स :Air India Disinvestmentएअर इंडिया निर्गुंतवणूकCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतAir Indiaएअर इंडिया