शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'एआय' चष्मा बनणार दृष्टिहिनांचे डोळे, भारतीयाचा आविष्कार; तंत्रज्ञानाला पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:30 IST

त्याच्या मदतीने दृष्टिहीनांना जग येईल. चष्म्यात जवळच्या मोबाइल क्रमांक सेव्ह केलेले असतील. संकटसमयी हा चष्मा त्यांना थेट मेसेज पाठवेल. त्यात संबंधित दृष्टिहीन व्यक्तीचे लोकेशनही असेल.

लखीमपूर : दृष्टी गेल्यामुळे अंधकारमय आयुष्य जगणाऱ्या नेत्रहीनांसाठी एक आशेचा किरण आहे. उत्तर प्रदेशातील एका टेकस्टार्टअपने 'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने एक चष्मा बनविला आहे. त्याच्या मदतीने दृष्टिहीनांना जग येईल. चष्म्यात जवळच्या मोबाइल क्रमांक सेव्ह केलेले असतील. संकटसमयी हा चष्मा त्यांना थेट मेसेज पाठवेल. त्यात संबंधित दृष्टिहीन व्यक्तीचे लोकेशनही असेल.

 कॅडर टेक्नॉलॉजीस सर्व्हिसेस लिमिटेड असे या स्टार्टअपचे नाव असून, २८ वर्षीय मुनीर खान हे संस्थापक आहेत. या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. १६-१७ डिसेंबरला आयआयटी मुंबईमध्ये होणाऱ्या टेकफेस्टमध्ये या चष्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुनीर खान हे हार्वर्ड विद्यापीठात सेंसर यंत्रणेवर संशोधन करीत आहेत. त्यांनी बनविलेल्या चष्याच्या प्रोटोटाईपला अमेरिकेच्या 'एफडीए'ने मंजुरी दिली आहे. (वृत्तसंस्था)

काय फायदा होणार?

'एआय' चष्मा वापरणाऱ्या दृष्टिहीनांना सर्वसामान्य वस्तूंची ओळख पटविणे, अडथळ्यांची जाणीव, चेहरा ओळखणे,औषध आणि अन्नामधील फरक समजणे इत्यादी गोष्टीमध्ये मदत होणार आहे. विशेष म्हणजे, हा चष्मा अडथळे ओळखून अलर्टदेखील देऊ शकतो.

कसा वापरायचा हा चष्मा?

 ■ १२ तासांपर्यंत चष्मा एकदा चार्ज केल्यानंतर काम करू शकेल. 

■ दर ३-४ तासांनी आराम देण्यासाठी तो काढणे योग्य राहील.

 ■ १०० मीटरपर्यंत अंतरावरील वस्तू आणि व्यक्तींना चष्मा पाहू शकेल.