शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 22:44 IST

राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.

लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) लोकसभेत पुन्हा अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांच्या या दाव्यावर, आता शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील बुलढाणा येथील होतात्म आलेले पहिले अग्निवीर अक्षय गवते, यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी यासंदर्भात बोलताना आपल्याला एकूण 1 कोटी 10 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई मिळाल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या दाव्यावर काय म्हणाले राजनाथ सिंह? -राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात तत्कळ उत्तर दिले. राजनाथ सिंह म्हणाले, शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला मदत करण्यात आली आहे. जगातील सर्वात उंचावरील उद्ध क्षेत्र असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर अक्षय गवते यांना देशाची सेवा करताना होतात्म्य आले होते.

अक्षय गवते यांना यांना मृत्यूनंतर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आले होते. अग्निवीर अक्षय महाराष्ट्रातील बुलढाणा तालुक्यातील पिपळगाव सराई येथील रहिवासी होते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात सियाचिनमध्ये तैनात असलेल्या वीस वर्षीय गवाते यांना हार्ट अॅटॅक आला होता. यानंतर उपचारावेळी त्यांचे निधन झाले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAgneepath Schemeअग्निपथ योजनाSoldierसैनिकDeathमृत्यूbuldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसRajnath Singhराजनाथ सिंह