शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 22:44 IST

राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.

लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) लोकसभेत पुन्हा अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांच्या या दाव्यावर, आता शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील बुलढाणा येथील होतात्म आलेले पहिले अग्निवीर अक्षय गवते, यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी यासंदर्भात बोलताना आपल्याला एकूण 1 कोटी 10 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई मिळाल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या दाव्यावर काय म्हणाले राजनाथ सिंह? -राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात तत्कळ उत्तर दिले. राजनाथ सिंह म्हणाले, शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला मदत करण्यात आली आहे. जगातील सर्वात उंचावरील उद्ध क्षेत्र असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर अक्षय गवते यांना देशाची सेवा करताना होतात्म्य आले होते.

अक्षय गवते यांना यांना मृत्यूनंतर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आले होते. अग्निवीर अक्षय महाराष्ट्रातील बुलढाणा तालुक्यातील पिपळगाव सराई येथील रहिवासी होते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात सियाचिनमध्ये तैनात असलेल्या वीस वर्षीय गवाते यांना हार्ट अॅटॅक आला होता. यानंतर उपचारावेळी त्यांचे निधन झाले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAgneepath Schemeअग्निपथ योजनाSoldierसैनिकDeathमृत्यूbuldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसRajnath Singhराजनाथ सिंह