शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

३0 टक्के गाड्या धावतात विलंबाने रेल्वेचीच माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 2:47 AM

देशात ३० टक्के रेल्वेगाड्या वेळेवर निघत नसल्याची व वेळेत पोहोचत नसल्याची दखल घेत, रेल्वे बोर्डाने वेळापत्रकात शिस्त आणण्याचे ठरवले आहे. सन २०१७-२०१८ मध्ये गाड्या मूळ ठिकाणाहून शेवटच्या स्टेशनवर पोहोचण्याचा अनुभव तर फारच वाईट होता.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली - देशात ३० टक्के रेल्वेगाड्या वेळेवर निघत नसल्याची व वेळेत पोहोचत नसल्याची दखल घेत, रेल्वे बोर्डाने वेळापत्रकात शिस्त आणण्याचे ठरवले आहे. सन २०१७-२०१८ मध्ये गाड्या मूळ ठिकाणाहून शेवटच्या स्टेशनवर पोहोचण्याचा अनुभव तर फारच वाईट होता. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात फक्त ७२ टक्के रेल्वे व एक्स्प्रेस रेल्वेच वेळेवर धावल्या, तर बाकी सर्व गाड्या विलंबाने धावल्या.त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक कसे पाळले जाईल हे पाहण्यासाठी लवकरच रेल्वे बोर्ड विभागीय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. अर्थात तिची तारीख ठरलेली नाही. पीयूष गोयल रेल्वेमंत्री झाल्यापासून रेल्वेचे वेळापत्रक पाळले जाण्यात लक्षणीय घट झाली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात गाड्या वेळापत्रकानुसार धावण्याचे प्रमाण चांगले होते. आकडेवारीनुसार प्रभू मंत्री असताना ७८ टक्के रेल्वे वेळवर धावायच्या. रेल्वेमार्गांची नियमित देखभाल होत असतानाचा हा काळ होता. देखभालीचा परिणाम रेल्वेच्या धावण्यावर होत असतो.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत