शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ची बंडाळी न्यायालयात

By admin | Updated: March 29, 2015 01:31 IST

आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घटनाबाह्ण आणि अवैध असल्याचे बंडखोर रेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घटनाबाह्ण आणि अवैध असल्याचे बंडखोर रेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. आपल्या निष्कासनाविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याची शक्यता या नेत्यांनी फेटाळून लावली नाही. ‘आम्ही न्यायालय किंवा निवडणूक आयोगाकडे धाव घेऊ शकतो किंवा राष्ट्रीय कायरकारिणीची दुसरी बैठकही बोलावू शकतो, हे खरे आहे. सर्व पर्याय खुले आहेत,’ असे भूषण यांनी पत्रकारांना सांगितले.राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर यादव यांनी रामदास यांचे पक्ष नेतृत्वाला लिहिलेले पत्र सार्वजिनक केले. ‘संघर्ष टाळण्यासाठी बैठकीला उपस्थित राहू नका’, असा सल्ला रामदास यांना ‘आप’कडून देण्यात आला होता. त्याबाबत रामदास यांनी या पत्रात पक्षाकडे विचारणा केली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू असताना केजरीवाल आणि बंडखोर नेत्यांचे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते चॅलिस्टा रिसॉर्टबाहेर जमले होते आणि ते परस्परांविरुद्ध घोषणा देत होते. यादव आणि भूषण यांच्या हकालपट्टीचे वृत्त बैठकीबाहेर येताच केजरीवाल समर्थकांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)मेधा पाटकर यांची सोडचिठ्ठीआम आदमी पार्टीच्या उभारणीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या हकालपट्टीचा निषेध नोंदवत मेधा पाटकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष नेतृत्वावर टीका करत पाटकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ‘आप’मध्ये सध्या सुरु असलेला वाद आणि याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भूमिका अनपेक्षित असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धक्काबुक्की होणे, ही दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांचे समर्थन करत पाटकर यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. निष्ठावान नेत्यांना देण्यात आलेली वागणूक अत्यंत दुर्दैवी असून पक्षाला भविष्यात त्याचा तोटा सहन करावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.च्वाराणसी : आम आदमी पार्टीने दिल्लीच्या जनतेला दिलेली आश्वासने पाळली पाहिजे आणि पक्षाने परिपक्वता सोडू नये. अपरिपक्व राजकारण करून संधी गमावू नये, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ‘आप’च्या अंतर्गत कलहावर भाष्य करताना जेटली बोलत होते.च्दिल्लीकरांनी मोठ्या आशेने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या बाजूने मतदान केले आहे आणि त्यांना आता अशाप्रकारच्या राजकारणाची अपेक्षा नाही. एक नव्या पद्धतीचे राजकारण समोर आले आहे. एक नेता बोलतो आणि त्याचे म्हणणे टॅप केले जाते. असे राजकारण मी कधी पाहिलेले नाही, असे जेटली म्हणाले.