शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चिंतेचा बाब! भारतात दरवर्षी 'या' कारणामुळे 2.18 मिलियन मृत्यू मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:58 IST

मृत्यूच्या बाबतीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक आहे.

Pollution in India: दिवसेंदिवस आपल्या सभोवतालची हवा विषारी होत चालली आहे. जगातील अनेक यंत्रणांनी प्रयत्न करुनही हवेचे प्रदूषण रोखण्यात यश आले नाही. दरम्यान, एक अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्याने भारतीय शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. अभ्यासानुसार, वायू प्रदूषणामुळेभारतात दरवर्षी 2.18 मिलियन मृत्यू होतात.

अभ्यास काय सांगतो?The BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 2.18 दशलक्ष मृत्यू होत आहेत, जे चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रदूषणाच्या या कारणांमध्ये जवळपास सर्व बाह्य स्रोतांचा समावेश होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, उद्योग, वीज निर्मिती आणि वाहतुकीमध्ये जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी 5.1 मिलियन अतिरिक्त मृत्यू होतात. या अभ्यासासाठी नवीन मॉडेल वापरण्यात आले.

आकडे भितीदायक संशोधकांचा असा अंदाज आहे की, 2019 मध्ये जगभरातील एकूण अंदाजे 8.3 मिलियन मृत्यूपैकी 61 टक्के मृत्यू सर्व स्त्रोतांकडून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. हा आकडा भितीदायक आहे, कारण हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. जीवाश्म इंधनामुळे होणारे हे प्रदूषण अक्षय ऊर्जेने बदलले जाऊ शकते.

मृत्यू कसे होतात?संशोधकांना असे आढळून आले की, सुमारे 52 टक्के मृत्यू इस्केमिक हृदयरोग, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आणि मधुमेह यासारख्या सामान्य परिस्थितींशी संबंधित आहेत. तसेच, सुमारे 20 टक्के मृत्यू प्रकरणे उच्च रक्तदाब, अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांशी संबंधित आहेत.

मृत्यू टाळता येतील का?संशोधकांचा असा विश्वास आहे की जीवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले देश त्यांचा वापर टाळून दरवर्षी सुमारे 4.6 लाख म्हणजेच 0.46 दशलक्ष मृत्यू टाळू शकतात. यामध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेली COP28 हवामान बदल चर्चा जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या दिशेने बर्‍याच प्रमाणात प्रभावी ठरू शकते. असे मार्ग शोधले जात आहेत जेणेकरून जीवाश्म इंधन कमीत कमी वापरला जाईल.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतDeathमृत्यू