शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सीबीएसई बारावी परीक्षेत ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, विद्यार्थिनींनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:04 AM

सीबीएसईचे परीक्षा नियंत्रणक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. यात ९२.१५ टक्के विद्यार्थिनी व ८६.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला असून, इतिहासात यंदा प्रथमच कोणीही टॉपर नाही व गुणवत्ता यादीही जाहीर केलेली नाही. ज्या विषयांची परीक्षा घेण्यात आली नव्हती, त्यामध्ये सरासरी गुण देण्यात आले आहेत. यापूर्वी सीआयएससीईनेही दहावी-बारावीचा निकाल जाहीर करताना टॉपर जाहीर केला नव्हता.सीबीएसईचे परीक्षा नियंत्रणक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. यात ९२.१५ टक्के विद्यार्थिनी व ८६.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत ५.९६ टक्के जास्त विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षीचा निकाल ८३.४० टक्के लागला होता. यंदा १२,०३,५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११,९२,९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १०,५९,०८० विद्यार्थी पास झाले. विभागवार निकाल पाहता त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक (९७.६७ टक्के) लागला आहे. त्यानंतर बंगळुरू ९७.०५ टक्के, चेन्नई ९६.१७ टक्के व दिल्लीचा निकाल ९४.३९ टक्के आहे. पुणे विभाग नवव्या क्रमांकावर असून, निकाल ९०.२४ टक्के लागला. कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे सीबीएसईला प्रलंबित परीक्षा रद्द करावी लागली होती. तथापि, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालात सुधारणा करायची आहे, ते या परीक्षेला बसू शकतात.निकाल पाहण्यात अडथळेसीबीएसईची वेबसाईट ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांना काही काळ निकाल पाहता आला नाही. उमंग अ‍ॅपवर निकाल दिसत नव्हता व आयव्हीआरएस सेवेवरही फोन व्यग्र येत होता, अशा तक्रारी होत्या.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducationशिक्षण