शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

आसाममध्ये मुसळधार पावसाचे ३६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 4:28 AM

आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात पुराचे पाणी आता ओसरले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात पुराचे पाणी आता ओसरले आहे. मात्र या राज्यातील ३३ पैकी २८ जिल्ह्यांतील सुमारे ५४ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांची संख्या ३६वर पोहोचली आहे.काझीरंगा व पोबितोरा येथील अभयारण्यांतील एकशिंगी गेंडे व अन्य प्राणी मोठ्या संख्येने ब्रह्मपुत्रा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडले आहे. या नदीने राज्यातील गुवाहाटी व अन्य ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे की, मोरीगावमध्ये पुरामुळे तीन, विश्वनाथमध्ये दोन, सोनितपूर, उदलगुरी, बोंगाईगाव, बारपेटा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. बारपेटामध्ये १३.४८ लाख लोकांना पुराचा फटका बसला असून तेथील चार हजार घरांचे नुकसान झाले आहे. १३० प्राणी वाहून गेले असून त्याशिवाय लहान, मोठ्या २५ लाख प्राण्यांना व पोल्ट्रीतील कोंबड्या आदी २५ लाख पक्ष्यांना पुराचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यात २.२६ लाख लोकांनी घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पूरग्रस्तांसाठी ६८९ निवारा शिबीरे उघडण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील मंगळुरू रेल्वे स्थानकात बुधवारपासून गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा स्थितीतही रेल्वेवाहतूकीवर फारसा परिणाम झालेला नाही. मंगळुरू मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागात पाणी साचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (वृत्तसंस्था)