शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

देशद्रोहाच्या कायद्याखाली ३२६ गुन्हे दाखल; ६ दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 7:59 AM

वादग्रस्त ठरलेल्या देशद्रोहाच्या कायद्याखाली देशात २०१४ ते २०१९ दरम्यान ३२६ गुन्हे दाखल झाले व फक्त सहा जण दोषी ठरले.

२०१४-२०१९ दरम्यानचा प्रवास : केंद्रीय गृहमंत्रालयाकडील माहिती

नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेल्या देशद्रोहाच्या कायद्याखाली देशात २०१४ ते २०१९ दरम्यान ३२६ गुन्हे दाखल झाले व फक्त सहा जण दोषी ठरले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात भारतीय दंड संहितेचे कलम १२४ (ए) म्हणजेच देशद्रोहाच्या कायद्याचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे निरीक्षण नोंदवून केंद्र सरकार हा कायदा का रद्द करीत नाही असा प्रश्न विचारला होता. ब्रिटिशांच्या भारतातील राजवटीत स्वातंत्र्य लढा दाबून टाकण्यासाठी महात्मा गांधी यांच्यासारख्या लोकांंना ‘शांत’करण्यासाठी देशद्रोहाचा कायद्याची तरतूद केली गेली होती.

गृहमंत्रालयाकडील माहितीनुसार सहा वर्षांत (२०१४ ते २०१९) देशद्रोहाच्या कायद्याखाली एकूम ३२६ गुन्हे नोंदवले गेले. त्यातील सर्वात जास्त ५४ होते आसाममधील.

- २०२० ची माहिती मंंत्रालयाने एकत्रित केलेली नाही, असे अधिकारी म्हणाले. 

- ५४ गुन्ह्यांत फक्त २६ प्रकरणांत आसाममध्ये आरोपपत्र दाखल झाले, तर २५ प्रकरणांत खटला पूर्ण्र झाला. 

- तथापि, राज्यात या सहा वर्षांत एकही आरोपी दोषी ठरलेला नाही, असे माहितीत म्हटले आहे. 

- झारखंडमध्ये याच सहा वर्षांत ४० गुन्हे दाखल असून २९ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले आहे व १६ प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली व एक जण दोषी ठरला. 

- हरयाणात ३१ गुन्हे दाखल असून १९ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले व एक जण दोषी ठरला.

टॅग्स :seditionदेशद्रोहCentral Governmentकेंद्र सरकारAssamआसाम