शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Telangana Bus Accident : तेलंगणामध्ये बसचा भीषण अपघात, 52 प्रवाशांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 3:06 PM

Telangana Bus Accident : तेलंगणातील जगतियालमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे.

जगतियाल - तेलंगणातील जगतियालमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 52 लोकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोंडागट्टू घाटात राज्य परिवहन निगमची बस उलटल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 62 प्रवासी प्रवास करत होते. त्यामधील 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिर येथून जगतियालला जात असताना हा अपघात घडला. उतरणीचा रस्ता असल्याने वळण घेताना बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघात