शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

रेल्वेच्या १.२७ लाख पदांसाठी २.३७ कोटी अर्ज; दोन वर्षांत दुसरी मोठी भरती मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 1:16 AM

भारतीय रेल्वेने १.२७ लाख पदांची भरती सध्या सुरू केली असून, त्यासाठी २.३७ कोटी अर्ज आले आहेत. या भरतीपोटी रेल्वेला ८00 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही जगातील सर्वांत मोठ्या नोकरभरती मोहिमांपैकी एक मोहीम ठरली आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने १.२७ लाख पदांची भरती सध्या सुरू केली असून, त्यासाठी २.३७ कोटी अर्ज आले आहेत. या भरतीपोटी रेल्वेला ८00 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही जगातील सर्वांत मोठ्या नोकरभरती मोहिमांपैकी एक मोहीम ठरली आहे.भारतीय रेल्वेकडून दोन वर्षांत दुसऱ्यांदा अशी मोठी भरती केली जात आहे. असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, गँगमन आणि ट्रॅकमन अशा विविध पदांसाठी ही भरती केली जात आहे. या भरतीसाठी आॅनलाइन परीक्षा घेतली जात आहे. या पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या २0१८ मध्ये सीबीएसईची दहावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांच्या तुलनेत १५ पट अधिक आहे.जास्तीतजास्त लोकांना अर्ज करता यावा यासाठी रेल्वेने या पदांच्या भरतीसाठीच्या अटी आणि शर्ती शिथिल केल्या आहेत. ग्रुप डी पदासाठी आधी आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. त्याऐवजी आता दहावी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. याच ग्रुपसाठी वयाची मर्यादा २८ वरून ३१ वर्षे करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या वर्षीच या अटी शिथिल करण्याची घोषणा केली होती.रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, सुरक्षा श्रेणीतील रिक्त जागा भरणे आमच्यासाठी आवश्यक आहे. आमच्या सेवा कित्येक पटींनी वाढल्या आहेत. देखभालीवरील दबावहीत्याच प्रमाणात वाढला आहे. ही महाभरती त्यामुळेच हाती घेण्यात आली आहे.अशी आहे रेल्वेची महाभरतीसध्याची कर्मचारीसंख्या : १२.५ लाखएकूण रिक्तपदे : २ लाखभरली जात असलेलीपदे : १.२७ लाखपरीक्षा केंद्रे : ४४0 (११६ शहरांत)परीक्षा कालावधी :६0 दिवस (दररोज५ लाख जणपरीक्षा देणार)

टॅग्स :railwayरेल्वे