शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

तब्बल २० हजार शाळा बंद पडल्या, शिक्षकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 6:28 AM

२० हजार शाळा बंद पडल्या; विद्यार्थ्यांची संख्याही घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात भारतातील शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. २०२१-२२ या कालावधीत देशभरात २.८० लाख शिक्षकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर २० हजार शाळा बंद पडल्या. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही घटले. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशनल रिपोर्टमध्ये (यूडीआयएसई) हे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत.

बोर्डिंग स्कूलच्या संख्येत वाढकोरोनाच्या आधी देशात ३४,९४६ बोर्डिंग स्कूल होत्या. २०२१-२२ या कालावधीत त्यांची संख्या ४५,३६९ वर पोहोचली आहे. 

अनेक शाळांना लागले कुलूप२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात देशात १५.०९ लाख शाळा सुरू होत्या. साथीच्या तडाख्यामुळे २० हजार शाळा बंद पडल्या. त्यामुळे १४.८९ लाख शाळा सुरू आहेत.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे कमी प्रमाणn कोरोना साथीच्या काळात २०२१-२२ यावर्षी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी झाले. प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ११.५ लाखांनी कमी झाली. n २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात देशात लसीकरण सुरू झाले तेव्हा विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाjobनोकरी