शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मोदी यांच्याविरोधात १११ शेतकरी निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 5:30 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवणार असले तरी यंदा त्यांना व मतदारांना वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. मोदी यांच्याविरोधात तब्बल १११ शेतकरी निवडणूक लढवणार आहेत.

तिरुचिरापल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवणार असले तरी यंदा त्यांना व मतदारांना वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. मोदी यांच्याविरोधात तब्बल १११ शेतकरी निवडणूक लढवणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्यापुढे व जनतेपुढे मांडता यावेत, यासाठी १११ शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. गंमत म्हणजे यापैकी एकही शेतकरी उत्तर प्रदेशातील नाही. हे सारे शेतकरी तामिळनाडूमधील असतील. तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे नेते पी अय्याकन्नू यांनी ही घोषणा केली.अय्याकन्नू म्हणाले की, शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आता तरी मोदी यांना या समस्यांची जाणीव व्हावी आणि त्यांनी त्या समस्या सोडवाव्यात, अशी आमची इच्छा आहे. कृषी मालाला नफाआधारित दर मिळावा, ही आमची महत्त्वाची मागणी आहे. आॅल इंडिया किसान संघर्ष कोआॅर्डिनेशन कमिटीतर्फे अन्य मतदारसंघांतही शेतकरी उमेदवार असतील. आमच्या मागण्या केवळ भाजपाकडेच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांकडे आहेत. पण केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे मोदी यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्याचे अय्याकन्नू यांनी ठरविले. खरोखर १0१ शेतकरी वाराणसीतून उभे राहिल्यास तिथे मतदानासाठी अनेक ईव्हीएम ठेवावी लागतील. एका ईव्हीएममध्ये केवळ १६ उमेदवारांचीच नावे असू शकतात. (वृत्तसंस्था)...तर अर्ज मागेमोदी यांनी वाराणसीमध्ये आम्हाला आमच्या मागण्या लगेचच मान्य करण्याचे आश्वासन दिले, तर आम्ही आमचे आंदोलन मागे घेऊ आणि त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे शेतकरीही आपले अर्ज मागे घेतील, असेही अय्याकन्नू यांनी सांगितले. म्हणजेच समस्यांकडे लक्ष वेधणे, एवढाच त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक