२०१० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात उद्योग सुरू करणे म्हणजे संयमाची परीक्षा होती. बांधकाम परवाना मिळविण्यात भारताचा क्रमांक १९० देशांमध्ये १८४ वा होता. ...
मुद्द्याची गोष्ट : बांगलादेशात गेल्या काही दिवसांत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या घटना केवळ अंतर्गत अस्थिरतेचे लक्षण नाहीत, तर त्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी थेट जोडलेल्या आहेत. १९७१ मध्ये भारताच्या निर्णायक हस्तक्षेपातून जन्माला आलेल्या बांगला ...
सिंह यांनी अपलोड केलेल्या छायाचित्रासोबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रा. स्व. संघाचा तळागाळातील एक स्वयंसेवक व जनसंघ–भाजपचा कार्यकर्ता नेत्यांच्या पायांशी जमिनीवर बसत होता. त्यानंतर भविष्यात तो राज्याचा मुख्यमंत्री व देशाचा पंतप्रधान झाला. हीच संघट ...
काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीमध्ये शनिवारी बैठक झाली. हा कायदा गरिबांना चिरडण्यासाठी आणण्यात आला आहे. त्याविरोधात आम्ही रस्त्यावर आणि संसदेत लढा देऊ, असा इशारा खरगे यांनी केंद्र सरकारला दिला. ...