पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे. ...
२०२२ मध्ये अग्निवीर योजनेद्वारे कमी संख्येने सैनिकांची भरती सुरू झाली असली तरी, निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या दरवर्षी ६०,०००-६५,००० इतकीच राहिली, यामुळे दरवर्षी एकूण २०,०००-२५,००० सैनिकांची कमतरता वाढत आहे. ...
Constitution Day 2025 PM Narendra Modi Letter To Nation: संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. ...
Local Body Election 2025: विरोधी पक्षांचे उमेदवार जिंकले तर तुम्हाला निधी मिळणार नाही. तसेच केंद्रीय निधीही दुसरीकडे वळवला जाऊ शकतो, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...