शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

नद्यांना भिंत म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 1:41 AM

राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

ठळक मुद्देमनसेने उडवली खिल्ली: संदीप देशपांडे म्हणाले, शिवरायांचे समुद्रातील स्मारक गेले कुठे?

नाशिक : राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

मिशन नाशिक महापालिकेसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे बुधवारी (दि. २८) नाशिकच्या दौऱ्यावर आले असून, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना देशपांडे यांनी राज्य सरकाच्या भिंत प्रकरणाची खिल्ली उडवली. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून त्यावर पुतळा उभारण्यात येेणार होता. तो पुतळा उभारू शकले नाहीत आणि भिंत काय उभारणार, असा प्रश्न देशपांडे यांनी केला. राज ठाकरे यांनी अगोदरच गड, किल्ले संवर्धनाचे महत्व सांगितले होते, असेही ते म्हणाले.

काेकणातील पुराच्या विषयावर बोलताना देशपांडे म्हणाले, हे प्रशासनाचे फेल्युअर आहे. कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना दिले नाहीत. निक्रिय लोकांच्या हाती सत्ता असल्याने नियोजन नाही की, मदत करण्याची एसओपी तयार नव्हती. तसेच आता मदत घोेषित केली तरी पॅकेज जाहीर करून उपयोग नाही, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले.

इन्फो...

शिवसेनेची आधी, जाहिरात मग मदत

शिवसेनेने पूरग्रस्तांना मदत केली. त्यावर बोलताना आधी जाहिरात केली, मग मदत केली, असा टोला लगावून मनसे शंभर ते सव्वाशे ट्रक मदत करत असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे