शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 2:02 AM

विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना शाश्वत वीज : सिंचनाच्या सुविधेमुळे उत्पादनात वाढ

नाशिक : विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मितीला चालना देण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले असून, सौर ऊर्जेसाठी शेतकºयांना प्रोत्साहितदेखील केले जात आहे.याचा लाभ जिल्ह्णातील शेतकºयांकडून घेतला जात आहे, तर काही शेतकºयांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार सौर पॅनल उभारले आहेत. केंद्र सरकारच्या अटल सौर कृषिपंप योजनेतून नाशिक जिल्ह्णातील दुर्गम भागातील ९३ शेतकºयांना शेतीच्या सिंचनासाठी सौरकृषी पंप उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी ४ कोटी ४७ लाख निधी खर्च करण्यात आला आहे. सौर ऊर्जेच्या साह्णाने सिंचन करण्याची सुविधा मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळाली आहे.शेतीसाठी सौर ऊर्जा एक उत्तम पर्याय असल्यामुळे शेतकºयांना दिवसाच्या वेळी अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज कंपनीच्या उपकेंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जानिर्मितीदेखील प्रस्तावित करण्यात आली आहे. या उपकेंद्रातून शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्रपणे सौर वीज वाहिनी उभारण्यात येणार आहे.जिल्ह्यात सर्वाधिक सौरशेती सिन्नरमध्येसौरकृषी योजनेतून जिल्ह्यातील शेतकºयांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या सौरसंचापैकी सर्वाधिक १५ सौरपंच हे एकट्या सिन्नर तालुक्यात आहेत. तीन ते पाच एकर शेतीसाठी शेतकºयांनी सौरसंचाचा वापर सुरू केला आहे. या शेतकºयांना ९५ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळालीदेखील आहे. विजेवर उपलब्ध राहणाºया शेतकºयांना आता दिलासा मिळाला असून, पूर्वी रात्रीच्या सुमारास शेतीला मिळणारी वीज सौरच्या माध्यमातून दिवसा उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या दैनंदिन व्यवहारातही सकारात्मक बदल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज