शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

वीस वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:25 IST

इगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला.

ठळक मुद्देउजाळा : इगतपुरीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला.त्यात कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनिअर, उद्योगपती, शेतकरी, व्यावसायिक, सरकारी सेवा व संसाराच्या रहाट गाडग्यात गुंतून गेले असतानाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळचे मित्र घर करून होते. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या शाळा सोबत्यांना हुडकून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्याध्यापक अरुण गायकवाड, पर्यवेक्षक दिलीप अहिरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होत.यावेळी कपिल चांडक, गणेश घाटकर, राजू सरगर, संदीप चांदवडकर, वैभव मोरे, प्रशांत शिंदे, पुरु षोतम बोरसे, नीलेश पवार, सुमित अनारे, तानाजी आरशेंडे, सचिन शर्मा आदींसह मित्र उपस्थित होते.कार्यक्र माचे नियोजन इगतपुरीहून प्रशांत कडू, संजय ढोन्नर, पुण्यातून पंकज पाटील, नाशिकमधून संदीप चांदवडकर यांनी सांभाळले.सोशल मीडियाद्वारे जमले मित्रफेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांना जवळ केले. त्यात हजेरीपटावरील ४० ते ४४ हून अधिक विद्यार्थी संपर्कात आले. त्यात इगतपुरी, मुंबई, नाशिक, पुणे, राजस्थान, हैदराबाद तसेच राष्ट्रीय सीमेपलीकडे दुबईहून सर्व लांब लांब गेलेल्या मित्रांनी एकत्र येऊन आणि इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलमध्ये आपल्याच जुन्या दहावी ‘क’ च्या वर्गात शाळा भरवली.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा