शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

वीस वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:25 IST

इगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला.

ठळक मुद्देउजाळा : इगतपुरीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला.त्यात कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनिअर, उद्योगपती, शेतकरी, व्यावसायिक, सरकारी सेवा व संसाराच्या रहाट गाडग्यात गुंतून गेले असतानाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळचे मित्र घर करून होते. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या शाळा सोबत्यांना हुडकून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्याध्यापक अरुण गायकवाड, पर्यवेक्षक दिलीप अहिरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होत.यावेळी कपिल चांडक, गणेश घाटकर, राजू सरगर, संदीप चांदवडकर, वैभव मोरे, प्रशांत शिंदे, पुरु षोतम बोरसे, नीलेश पवार, सुमित अनारे, तानाजी आरशेंडे, सचिन शर्मा आदींसह मित्र उपस्थित होते.कार्यक्र माचे नियोजन इगतपुरीहून प्रशांत कडू, संजय ढोन्नर, पुण्यातून पंकज पाटील, नाशिकमधून संदीप चांदवडकर यांनी सांभाळले.सोशल मीडियाद्वारे जमले मित्रफेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांना जवळ केले. त्यात हजेरीपटावरील ४० ते ४४ हून अधिक विद्यार्थी संपर्कात आले. त्यात इगतपुरी, मुंबई, नाशिक, पुणे, राजस्थान, हैदराबाद तसेच राष्ट्रीय सीमेपलीकडे दुबईहून सर्व लांब लांब गेलेल्या मित्रांनी एकत्र येऊन आणि इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलमध्ये आपल्याच जुन्या दहावी ‘क’ च्या वर्गात शाळा भरवली.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा