शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याचा जाळ; प्रदूषणात वाढ

By admin | Updated: September 4, 2016 01:02 IST

कचऱ्याचा जाळ; प्रदूषणात वाढ

 वडाळागाव : परिसरात मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वडाळागाव परिसरातील प्रभाग क्रमांक ५४ व ३८ मध्ये कचऱ्याच्या उकिरडे स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळला जात आहे. यामुळे परिसरात सकाळच्या सुमारास धूर पसरत असून, नागरिकांना ठसका व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबरोबरच हवेच्या प्रदूषणामध्येही वाढ होत आहे. रविशंकर रस्त्यावरील मांगीरबाबा चौकालगत असलेल्या उकिरड्यावरील कचराही पेटविला जात असल्याने धुराचे लोट पसरतात. यावेळी अरुंद चौकातून वाहनचालकांना मार्गस्थ होताना गैरसोय होते. धुरामुळे समोरीला वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार युवा सेनेचे पदाधिकारी रमीज पठाण यांनी आरोग्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कचरा जाळण्यापासून कर्मचाऱ्यांना परावृत्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)