शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

ठाणगाव येथे साडेचारशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:37 PM

येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात उभी असलेली सर्वच पिके पाण्यात सडली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून, तीनशे बहात्तर बिगर विमाधारक व चौदा विमाधारक खातेदारांच्या सुमारे साडेचारशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तलाठी अतुल थूल व कृषी अधिकारी धनंजय सोनावणे यांनी दिली.

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात उभी असलेली सर्वच पिके पाण्यात सडली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून, तीनशे बहात्तर बिगर विमाधारक व चौदा विमाधारक खातेदारांच्या सुमारे साडेचारशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तलाठी अतुल थूल व कृषी अधिकारी धनंजय सोनावणे यांनी दिली.ठाणगाव येथे विविध पिकांचे पंचनामे सुरू असून, आजपर्यंत मका पिकाचे सर्वाधिक क्षेत्र बाधित आढळले. पावसाने उघडीप दिली असली तरी मका आजही गुडघाभर पाण्यात तरंगत आहे. मका बिट्ट्या व चारा साधल्याने शेतकऱ्यांपुढे पुढील काळात पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या दोन दिवसांत ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या पंचनाम्याविषयी समस्या असतील त्यांनी कृषी व महसूल विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.द्राक्षाचे नुकसानद्राक्ष उत्पादक शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अनेक द्राक्ष क्षेत्रात पाणी साचल्याने बागेतील मुख्य मालकाडीला बाळी फुटल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. तसेच कोवळ्या घडांची कुज दिसून आली आहे. सोयाबीन, बाजरी पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी