शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रेंडाळा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 20:21 IST

नगरसुल : येवला तालुक्यातील रेंडाळे येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील शेतकरी अशोक आनंदा लांडे (५५) यांनी मंगळवारी (दि.२) स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी येथील रस्त्यावरून जाणाऱ्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला आणि ही वार्ता गावभर पसरली. नगरसूल पोलिसांनाही घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देबँकेच्या तगाद्यामुळे त्रस्त होऊन शेतकऱ्याने उचलले पाऊल

नगरसुल : येवला तालुक्यातील रेंडाळे येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.येथील शेतकरी अशोक आनंदा लांडे (५५) यांनी मंगळवारी (दि.२) स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी येथील रस्त्यावरून जाणाऱ्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला आणि ही वार्ता गावभर पसरली. नगरसूल पोलिसांनाही घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक एम. के. सुरासे यांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्या ग्रस्त शेतकरी अशोक लांडे यांना पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, लांडे यांच्यावर बँकेचे तीन ते चार लाख कर्ज असून ते भरण्यासाठी बँकेकडून वारंवार तगादा सुरू होता. बँकेचे अधिकारी सतत फोन करून कर्ज भरण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळेच लांडे यांनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप नातेवाईक व येथील रहिवाशांनी केला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस