शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

स्मार्ट सिटीच्या सायकली पडल्या बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:13 IST

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचा शेअर बायसिकलिंग प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता या सायकली ठिकठिकाणी बेवारस स्थितीत पडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर त्यांचे नुकसानदेखील केले जात आहे. त्यामुळे लक्षावधीची गुंतवणूक अशी वाऱ्यावर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचा शेअर बायसिकलिंग प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता या सायकली ठिकठिकाणी बेवारस स्थितीत पडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर त्यांचे नुकसानदेखील केले जात आहे. त्यामुळे लक्षावधीची गुंतवणूक अशी वाऱ्यावर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुमारे दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प राबविण्यात आला होता. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविताना स्मार्ट सिटी कंपनी किंवा नाशिक महापालिकेला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसला तरी पर्यावरणस्नेही शहर म्हणून त्याचा वापर केला जात होता. कंपनीने सुरुवातीला शंभर सायकलींवरून सुरुवात केली. परंतु नंतर मात्र त्याला प्रतिसाद वाढत गेला. त्यामुळे शहरात सायकलींचे शंभर स्टॅँड आणि एक हजार सायकली आणण्यात आल्या होत्या.ठेकेदाराने इलेक्ट्रीकल सायकलीदेखील आणल्या होत्या. त्यानंतर गेल्या पावसाळ्यात नागरिकांचा प्रतिसाद कमी झाला आणि प्रकल्पाला घरघर लागली. आता तर हा प्रकल्पच गुंडाळला गेला आहे. स्मार्ट सिटी कंपनीने ठेकाच टर्मिनेट केला आहे आणि आता हा प्रकल्प बंद पडला आहे.----------------------नोटिसीकडे दुर्लक्षमहापालिकेने नोटिसा दिल्यानंतरदेखील संबंधितांनी सायकली गोळा केल्या नाहीच उलटपक्षी आता स्मार्ट सिटी कंपनीवर या सायकली उचलण्याची वेळ आली आहे. या सायकली शहरातील विविध भागात पडून आहेत. काही सायकलींचे सीट गायब तर कुठे चाकेच गायब. काही स्टँडवरून सायकली चोरीस गेल्या आहेत काही ठिकाणी पोलिसांनी रस्ते बंद करताना बॅरिकेड म्हणून त्याचा वापर केला आहे. सायकलींची आणखी दुरवस्था होण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सायकली वाचविण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक