शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने उडविली शेतकऱ्यांची झोप

By admin | Updated: March 1, 2016 23:44 IST

अवकाळीने उडविली शेतकऱ्यांची झोप

  कळवण : मानूर येथे तरुणी ठारजायखेडा : सात जनावरांचा मृत्यूसटाणा : बागलाण तालुक्याला यंदाही अवकाळी आणि गारपीटचे ग्रहण लागले आहे.मंगळवारी दुपारी अचानक प्रचंड वादळ .गारपीट आणि पाऊन तास मुसळधार पावसाने मोसम ,करंजाडी खोऱ्याला अक्षरश: झोडपून काढले.गारपीटने सुमारे साडे पाच हजार हेक्टर वरील उन्हाळ कांदा भुई सपाट झाला. डाळिंबा बागांची फुल आणि फळ गळ झाली. काढणीवर आलेले गहू, हरभरा पिक नेस्तनाभूत झाले. वादळी पावसाने करंजाड शिवारात दोन घरांची पत्रे उडून शेतकरी दांम्पत्य गंभीर जखमी झाले. कालच्या या आस्मानी अरिष्ट कोसळल्याने पिकांची कोट्यावधी रु पयांची हानी झाली आहे.त्यामुळे सलगच्या आस्मानी अरिष्टमुळे शेतकरी आता पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला आहे.मंगळवारी दुपारी दोन वाजता अचानक पश्चिमेकडून धूळ वादळ सुटले. हे वादळ भयंकर होते जवळचे काहीही दिसत नव्हते. त्यातच वादळामुळे भगवान वृषभदेव मूर्तीच्या पंचकल्यानक सोहळयासाठी लावलेल्या चार स्वागत कमानी कोसळल्याने विंचूर प्रकाशा राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान वादळानंतर मोसम खोऱ्यातील अंतापूर, ताहराबाद, सोमपूर, लाडूद, दसवेल, पिंपळकोठे, तांदुळवाडी ,दरेगाव, भडाणे, मांगीतुंगी, जायखेडा, आंनदपूर या गावांवर दोन ते तीन मिनिटे गारपीट आणि पाऊन तास मुसळधार पाऊस कोसळला.