शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

स्वच्छता-पाणीप्रश्नी नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:34 PM

येवला : शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा प्रश्‍नी नगरसेवकांनी नगर परिषद अध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना लेखी निवेदन दिले आहे.

येवला : शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा प्रश्‍नी नगरसेवकांनी नगर परिषद अध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना लेखी निवेदन दिले आहे.  शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. शहरात काही ठिकाणी वॉल गळती सुरू असून, काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबरोबरच स्वच्छतेच्याही अनेक तक्रारी असल्याने परिषदेने तातडीने याप्रश्‍नी लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.  जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपंप बदलून अधिक क्षमतेचे वीजपंप बसवून शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात यावी, अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक रूपेश लोणारी, अमजद शेख, पद्मा शिंदे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक