शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

वाढत्या रोगराईने भात शेती संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 3:46 PM

पेठ : एकीकडे मानव प्राण्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट गडद होत असताना आता आदिवासी भागातील भात व नागली या पिकालाही करपा सारख्या रोगाने ग्रासले असून प्रथमच पेठ तालुक्यात झालेल्या अल्प पावसाने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देपेठ तालुक्यात दुहेरी संकट : पावसानेही सोडली बळीराजाची साथ

पेठ : एकीकडे मानव प्राण्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट गडद होत असताना आता आदिवासी भागातील भात व नागली या पिकालाही करपा सारख्या रोगाने ग्रासले असून प्रथमच पेठ तालुक्यात झालेल्या अल्प पावसाने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.खरीप हंगामाच्या प्रारंभी हुलकावणी दिलेल्या पावसाने नंतरच्या काळात सुरु वात केली असली तरी पावसाची वेळ आणी प्रमाण टळून गेल्याने लावणी केलेल्या भात व नागली पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने जवळपास ८० टक्के भात शेती नष्ट झाली आहे. यावर्षी पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पिक विमा घेतला असल्याने कृषी विभाग व विमा कंपन्यांनी शेत कर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.पाणी टंचाईचे संकट ओढवणारचालू वर्षी पेठ तालुक्यात अल्प प्रमाणात झालेल्या पावसा मुळे जानेवारी पासून पाणी टंचाईचे संकट ओढवणार असल्याचे चिन्हे दिसत असून तालुक्यातील प्रलंबीत जल सिंचन प्रकल्प मार्गी लागावेत अशी अपेक्षाही सामान्य जनते कडून केली जात आहे .(फोटो ०३ पेठ १)करपा रोगाने बाधीत भातशेती.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस