शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पावसामुळे जिल्ह्यातील ७८ टँकर घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:19 AM

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्हाभरातील विविध भागात ७८ टॅँकरमध्ये घट झाली असून, अजूनही दुष्काळग्रस्त सात तालुक्यांतील १०७ गावांसह २९७ वाड्यामध्ये ११९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये २९ जुलै रोजी १९७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता, त्यात गेल्या आठवडाभरातील पावसामुळे शनिवारपर्यंत ७८ टँकरची घट झाली आहे.

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्हाभरातील विविध भागात ७८ टॅँकरमध्ये घट झाली असून, अजूनही दुष्काळग्रस्त सात तालुक्यांतील १०७ गावांसह २९७ वाड्यामध्ये ११९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे.जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये २९ जुलै रोजी १९७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता, त्यात गेल्या आठवडाभरातील पावसामुळे शनिवारपर्यंत ७८ टँकरची घट झाली आहे.पश्चिम पट्ट्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसासोबतच शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने आणखी जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरून नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. तर पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून, दुष्काळग्रस्त तालुक्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्णातील अवर्षणग्रस्त तालुके अजूनही तहानलेलेच असून, आठ दिवसांच्या पावसामुळे ७८ टँकर घटले असून, गेल्या महिनाभरात २०० टँकर कमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी