शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सिन्नर तालुक्यात श्रमदानासाठी जलमित्रांचे प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 5:22 PM

सिन्नर : तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी यावर्षी तब्बल ९० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. तालुक्यात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि, या कामाचा जोर वाढविण्यासाठी सामाजिक संघटनांनी योगदान द्यावे, तसेच अन्य लोकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन येथील जलमित्रांनी केले आहे.

तालुक्यातील ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा दाह सोसला आहे. परिणामी सर्वांनाच पाण्याचे महत्व कळाले असल्याचे जाणवते आहे. त्यामुळे १२८ पैकी सुमारे ९० गावांनी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गावांनी सहभाग घेतला असला तरी त्यात ग्रामस्थांचा श्रमदानाच्या माध्यमाने सक्रीय सहभाग असणे महत्वाचे आहे. त्यामुळे जलमित्रांनी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: विविध गावांमध्ये जाऊन श्रमदान करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यातून स्थानिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मित्र मंडळी, नातेवाईक, समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, मित्र मंडळे, खासगी संस्था यांनी एकत्र येऊन समाजाचा घटक म्हणून श्रमदानात सहभागी होण्याची गरज जलमित्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ