महामार्ग म्हटले की अपघात असे समीकरण मानले जाते किंबहुना ग्रामीण भाग आणि शहरात कोठेही सध्या रस्ते वाहतूक सुरक्षित नाही, असे मानले जात असताना नाशिकमध्ये मात्र जिल्ह्यातील अपघातात घट झाली आहेत. ...
वणी : कृषी उत्पादित वस्तूंना समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्गाकडून ठेवण्यात येते; मात्र विविध अडचणी उभ्या ठाकतात व नैराश्याचे वातावरण निर्माण होते; ...
नाशिक : वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबत न्यायालयात वाद सुरू असताना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले ...