नाशिक : १५वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा बुधवारी (दि़१३) पासून महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे होणार आहे़ सहा दिवस सुरू राहणाºया या मेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी चार वाजता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंदन यांच ...
माथेफिरू नातवाने चुलत आजोबांसह तिघांची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना, मंगळवारी सकाळी नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे घडली. रवींद्र पोपट बागुल (२८) असे हल्लेखोराचे नाव असून, यात अन्य दोघे जखमी झाले आहेत. गावकºयांनी रवींद्रला बेदम चोप देत, पोल ...
नाशिक : करमणूक कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºया केबलचालकांना अखेरची संधी देण्यात आली असून, आठ दिवसांत त्यांनी पैसे न भरल्यास प्रक्षेपण खंडित करण्याबरोबरच त्यांचे बॅँकेचे खाते गोठविण्याची तयारी जिल्हा करमणूक विभागाने चालविली आहे. ...
अर्भक मृत्यू : मनपाही करणार उपाययोजना नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक उपचार कक्षाच्या विस्तारिकरणात अडथळे ठरणाºया वृक्षतोडीसाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयात बाहे ...
विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’ नाशिक : वीजनिर्मितीचा तुटवडा झाल्यामुळे महावितरणक डून अचानकपणे मंगळवारी (दि.१२) संपूर्ण राज्यभरात तात्पुरत्या स्वरूपात भारनियमन करण्यात आले. याअंतर्गत शहरामधील विविध भागांमध्ये दुपारी-संध्याकाळी ‘बत्ती गुल’ झाली होत ...
नाशिक : औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात सुरू असलेल्या दुचाकी तपासणीदरम्यान सातपूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़११) दुपारच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट व सीटबेल्ट ड्राईव्हद्वारे मंगळवारी (दि़१२) ५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करून २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती ...
आयुक्त : विनाकारण सिव्हिलला रुग्ण पाठविल्यास कारवाई नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्ट महिन्यात ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासन ...
नाशिक : कर्जबाजारीपणाला कंटाळून देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, आजवर ८३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. ...